मिरची वरील रोग व्यवस्थापन

मिरची वरील रोग व्यवस्थापन Agrojay Innovations Pvt. Ltd. (Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay ) भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या दृष्टीने नुसत्या उत्कृष्ट जाती, योग्य सेंद्रिय व रासायनिक खाते आणि लागवडीच्या सुधारलेल्या पद्धती वापरून चालणार नाही. त्याचबरोबर या पिकावर पडणार्या रोग आणि किडींचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. शाकाहारी लोकांच्या आहारात अन्नधान्याच्या खालोखाल भाजीपाल्याचे महत्व आहे. भाजीपाल्यात कॅल्शिअम, फॉसफरस आणि लोह ही खनिजद्रव्ये विपुल प्रमाणात असतात व शरीराचे योग्य वाढ होण्यासाठी सदर द्रव्याची गरज असते. भाजीपाल्यातून अ आणि क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे आहारात भाजीपाल्यास महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे शेतकरी व्यापारी तत्वावर भाजीपाला लागवडीकडे वळला आहे. भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या दृष्टीने नुसत्या उत्कृष्ट जाती, योग्य सेंद्रिय व रासायनिक खाते आणि लागवडीच्या सुधारलेल्या पद्धती वापरून चालणार नाही. त्याचबरोबर या पिकावर पडणार्या रो...